पालक नव्हे मित्र बना
पालक नव्हे मित्र बना
विषय फारच सुंदर आहे तस तर माझे अजून पाल्य नाही त्यामुळे अनुभव गाठीशी कमी आहे पण स्वानुभव जो आला त्यावरून आणि आजकाल च्या जगात आजची तरुण पिढी हि जरा जास्तच फास्टफोर्वोर्ड आहे ,( वेस्टर्न कल्चर ट्रेन) पाश्चिमात्य संस्कृतीचा आकर्षण जरा जास्त आहे त्यातच लहान कुटुंब त्यामुळे मुले मोठी होतात पाळना घरात पालक 12 तास कामावर असतात त्यामुळे पाल्य आणि पालक असा संवाद फार कमी झालाय त्यातच मोबाइल, लॅपटॉप , इंटरनेट सोबतीला आहेच , नको ते संगतीचाही परिणाम पाल्याचा वर्तणुकीवर होत असतो आणि पीढितील विचारातील अंतर याचाही परिणाम दिसून येतो ,मित्र बनने हि काळाची गरज आहे इथे एक स्वानुभव सांगत आहे , मझही कुटुंब तस लहान आम्ही 5 जण होतो आता 4 आहोत अचानक सासरे गेले आणि माझ्यावर बरीच जिमेदारी अली नकळतच मी घातली पालक झाले मला एक लहान नणंद आहे ठेवा ती 10 वी ला होती महत्वाचं वर्ष टायतच अशी घटना घरात घडली नकळत मी तिची पालक झाले होते त्यावेळी जाणवले की फक्त पालक होणं सोपं आहे आदेश करणे सोपं आहे पण मित्र बाणाने अवघड त्यातच तिचे वय हि असे होते तिला एका मैत्रिणीची गरज होती आणि मी ती होण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला तिचयानेक अडचणी लक्षात आल्या आणि मी त्यावर उपाय हि केला त्याचक्षणी मी ठरवले की मी पालक नव्हे मित्र च बनेल
श्रुती खडकीकर नवी मुंबई 61
[7/24, 6:57 PM] 10 Meena Sanap: 🍁आंतरराष्ट्रीय पालक दिना निमित्त
साहित्य दर्पण आयोजित वैचारिक लेख स्पर्धा 🍁
***********************
पालक नव्हे मित्र बना !!
*********-*********
आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या सार्वांगिण विकासाकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नाही. दोघेही कमावणारी त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेऊन जाणारे आई वडील संध्याकाळी थकुन भागुन घरी येतात. आणि मग मुलांच्या विकासाकडे कधी लक्षदेणार
मुलांचे संगोपन महत्वाचे नसुन संवर्धन महत्वाचे आहे.
संगोपन म्हणजे सांभाळणे आणि संवर्धन त्याच्या विकासात येणार्या अडचणीचा विचार करुन त्यावर उपाय योजने. झाड लावल्यानंतर आपण त्याचे संवर्धन करतो म्हणजेच त्यावर पडणारे रोग,कोणते औषध फवारायचे याचा विचार करतो म्हणजेच त्याची वाढ योग्य दिशेने होते कि नाही ते पाहतो.
मुल एकदा शाळेत सोडले कि त्याला घडवणे शाळेच्या हाती असा बहुतेक पालकांचा दृष्टीकोन असतो. परंतु त्यांना ठाऊक असायला हवं की प्रेम आणि संरक्षण ही बालकांची मुलभूत गरज आहे.ही गरज आई-वडीलाशिवाय दुसरे कोणी भागवू शकत नाही.
म्हणजेच मुलांच्या जडणघडणीत आई-वडीलांचा फार मोठा वाटा असतो.मुलांवर संस्कार करण्याची हळुवार भुमिका पालकांना पार पाडावी लागते.
त्यात थोडी जरी कुचराई झाली तरी मुलांचे आयुष्य वाया जाते.संस्कार हे घरात च होत असतात म्हणुण पालकांनी मुलांचे मित्र बनुन अधिक सजग बनायला हवे
त्यातुनच मुलांचे व्यक्तीमत्व साकारणार असते.मित्र हे आरशाप्रमाणे असतत .आरसा खरे रुप दाखवतो त्याप्रमाणे पालकांना आपली भुमिका बजवायची आहे.
मित्र ज्याप्रमाणे आपल्या सुखदुःखात समरस होतात त्याप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्यांचा मित्र बनुन त्यांच्या
अडचणी समजुन घेऊन लक्ष
देणे गरजेचे आहे.
शरीराच्या सुदृढते इतकी मनाची सुदृढता महत्वाची आसते .मुलांचे मन निरोगी रहावे म्हणुण पालकांनी प्रयत्न करायला हवेत.मुलांच्या वर्तनाच्या संदर्भात पालकांना
अनेक समस्या जाणवतात.त्यासाठी मुलांच्या वर्तणुकी कडे पालकानी डोळसपणे, समंजसपणे बघण्याची गरज आहे.
लहानपणी अती लाडाने मुले आगदी आक्रस्ताळेपणाने वागु लागतात.आज , आत्ता, ताबडतोब इच्छा पुर्ती व्हावी असे त्यांना वाटते.सारे घर प्रत्येक जण आपल्या सेवेसाठी आहे.असे त्यांना सवयीने वाटते.कधी कधी अती लाडाने वाढाविलेल्या मुलाला लहान भावंडाच्या आगमनाने काहिंसे दुर्लक्षहोते
त्यामूळे मुले एकलकोंडी होतात.तर काही वेळेला वाईट सवयी असलेल्या इतर मुलांच्या प्रभावाखाली आपली मुले आक्रमक वागतात.अशा वेळी पालकांनी मुलांना मारहाण न करता मुलांना वेगळे पर्याय संधी देऊन समाधान दिले पाहिजे.
मुळातच मुलानी जसे वागु नये
असे आपल्याला वाटते तसे
आई वडीलानीही तसे वागु नये मुलीने स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवावे आसे वाटत असेल तर आईने आपला पोशाख चांगला ठेवला पाहिजे.मुलानी खुप वेळ टि.व्ही.बघत बसु नये असे वाटत असेल पालकांनी स्वतःवर निर्बंध घालुन घेतले पाहिजेत घरात प्रेम मिळाले नाही तर मुलांचा भावनिक विकास नीट होत नाही. मुलांचे वाईट वागणे थांबविण्यासाठी तौयाला गोड बोलुन समजावणे केव्हांही चांगले त्याच्या आवगुणाकडे आपण लक्षवेधुन आपण त्याना दुषणे देणे योग्य नाही..अती लाड , अती शिस्त, अती अपेक्षा या सारख्या प्रकारामुळे मुलांच्या मनावर ताण पडतो.मुलांशी बरोबरीच्या नात्याने वागावे .
त्यांच्या भावना , अपेक्षा त्याना काय करावेसे वाटते हे समजुन घ्यावे.मुलांमध्ये सुप्त गुण असतात ते आई वडीलांना शोधुन काढायचे असतात.परत्येक मुल म्हणजे निसर्गाने निर्माण केलेला अलौकिक चमत्कार आहे.
फुल कसे , कधी फुलावे व केवढे फुलावे हे आपण ठरवु शकत नाही.तसे मुलाला पोषण देणे, फुलण्यासाठी शक्ती देणे हे काम पालकांचे आहे.लहानपणापासुनच मुलामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची क्षमता निर्माण केल्यास मुलाच्यांत धाडस व चिकाटी रुजेल पण केव्हा पालख जेव्हा मुलांचे मित्र बनतील.
विषय फारच सुंदर आहे तस तर माझे अजून पाल्य नाही त्यामुळे अनुभव गाठीशी कमी आहे पण स्वानुभव जो आला त्यावरून आणि आजकाल च्या जगात आजची तरुण पिढी हि जरा जास्तच फास्टफोर्वोर्ड आहे ,( वेस्टर्न कल्चर ट्रेन) पाश्चिमात्य संस्कृतीचा आकर्षण जरा जास्त आहे त्यातच लहान कुटुंब त्यामुळे मुले मोठी होतात पाळना घरात पालक 12 तास कामावर असतात त्यामुळे पाल्य आणि पालक असा संवाद फार कमी झालाय त्यातच मोबाइल, लॅपटॉप , इंटरनेट सोबतीला आहेच , नको ते संगतीचाही परिणाम पाल्याचा वर्तणुकीवर होत असतो आणि पीढितील विचारातील अंतर याचाही परिणाम दिसून येतो ,मित्र बनने हि काळाची गरज आहे इथे एक स्वानुभव सांगत आहे , मझही कुटुंब तस लहान आम्ही 5 जण होतो आता 4 आहोत अचानक सासरे गेले आणि माझ्यावर बरीच जिमेदारी अली नकळतच मी घातली पालक झाले मला एक लहान नणंद आहे ठेवा ती 10 वी ला होती महत्वाचं वर्ष टायतच अशी घटना घरात घडली नकळत मी तिची पालक झाले होते त्यावेळी जाणवले की फक्त पालक होणं सोपं आहे आदेश करणे सोपं आहे पण मित्र बाणाने अवघड त्यातच तिचे वय हि असे होते तिला एका मैत्रिणीची गरज होती आणि मी ती होण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला तिचयानेक अडचणी लक्षात आल्या आणि मी त्यावर उपाय हि केला त्याचक्षणी मी ठरवले की मी पालक नव्हे मित्र च बनेल
श्रुती खडकीकर नवी मुंबई 61
[7/24, 6:57 PM] 10 Meena Sanap: 🍁आंतरराष्ट्रीय पालक दिना निमित्त
साहित्य दर्पण आयोजित वैचारिक लेख स्पर्धा 🍁
***********************
पालक नव्हे मित्र बना !!
*********-*********
आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या सार्वांगिण विकासाकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नाही. दोघेही कमावणारी त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेऊन जाणारे आई वडील संध्याकाळी थकुन भागुन घरी येतात. आणि मग मुलांच्या विकासाकडे कधी लक्षदेणार
मुलांचे संगोपन महत्वाचे नसुन संवर्धन महत्वाचे आहे.
संगोपन म्हणजे सांभाळणे आणि संवर्धन त्याच्या विकासात येणार्या अडचणीचा विचार करुन त्यावर उपाय योजने. झाड लावल्यानंतर आपण त्याचे संवर्धन करतो म्हणजेच त्यावर पडणारे रोग,कोणते औषध फवारायचे याचा विचार करतो म्हणजेच त्याची वाढ योग्य दिशेने होते कि नाही ते पाहतो.
मुल एकदा शाळेत सोडले कि त्याला घडवणे शाळेच्या हाती असा बहुतेक पालकांचा दृष्टीकोन असतो. परंतु त्यांना ठाऊक असायला हवं की प्रेम आणि संरक्षण ही बालकांची मुलभूत गरज आहे.ही गरज आई-वडीलाशिवाय दुसरे कोणी भागवू शकत नाही.
म्हणजेच मुलांच्या जडणघडणीत आई-वडीलांचा फार मोठा वाटा असतो.मुलांवर संस्कार करण्याची हळुवार भुमिका पालकांना पार पाडावी लागते.
त्यात थोडी जरी कुचराई झाली तरी मुलांचे आयुष्य वाया जाते.संस्कार हे घरात च होत असतात म्हणुण पालकांनी मुलांचे मित्र बनुन अधिक सजग बनायला हवे
त्यातुनच मुलांचे व्यक्तीमत्व साकारणार असते.मित्र हे आरशाप्रमाणे असतत .आरसा खरे रुप दाखवतो त्याप्रमाणे पालकांना आपली भुमिका बजवायची आहे.
मित्र ज्याप्रमाणे आपल्या सुखदुःखात समरस होतात त्याप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्यांचा मित्र बनुन त्यांच्या
अडचणी समजुन घेऊन लक्ष
देणे गरजेचे आहे.
शरीराच्या सुदृढते इतकी मनाची सुदृढता महत्वाची आसते .मुलांचे मन निरोगी रहावे म्हणुण पालकांनी प्रयत्न करायला हवेत.मुलांच्या वर्तनाच्या संदर्भात पालकांना
अनेक समस्या जाणवतात.त्यासाठी मुलांच्या वर्तणुकी कडे पालकानी डोळसपणे, समंजसपणे बघण्याची गरज आहे.
लहानपणी अती लाडाने मुले आगदी आक्रस्ताळेपणाने वागु लागतात.आज , आत्ता, ताबडतोब इच्छा पुर्ती व्हावी असे त्यांना वाटते.सारे घर प्रत्येक जण आपल्या सेवेसाठी आहे.असे त्यांना सवयीने वाटते.कधी कधी अती लाडाने वाढाविलेल्या मुलाला लहान भावंडाच्या आगमनाने काहिंसे दुर्लक्षहोते
त्यामूळे मुले एकलकोंडी होतात.तर काही वेळेला वाईट सवयी असलेल्या इतर मुलांच्या प्रभावाखाली आपली मुले आक्रमक वागतात.अशा वेळी पालकांनी मुलांना मारहाण न करता मुलांना वेगळे पर्याय संधी देऊन समाधान दिले पाहिजे.
मुळातच मुलानी जसे वागु नये
असे आपल्याला वाटते तसे
आई वडीलानीही तसे वागु नये मुलीने स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवावे आसे वाटत असेल तर आईने आपला पोशाख चांगला ठेवला पाहिजे.मुलानी खुप वेळ टि.व्ही.बघत बसु नये असे वाटत असेल पालकांनी स्वतःवर निर्बंध घालुन घेतले पाहिजेत घरात प्रेम मिळाले नाही तर मुलांचा भावनिक विकास नीट होत नाही. मुलांचे वाईट वागणे थांबविण्यासाठी तौयाला गोड बोलुन समजावणे केव्हांही चांगले त्याच्या आवगुणाकडे आपण लक्षवेधुन आपण त्याना दुषणे देणे योग्य नाही..अती लाड , अती शिस्त, अती अपेक्षा या सारख्या प्रकारामुळे मुलांच्या मनावर ताण पडतो.मुलांशी बरोबरीच्या नात्याने वागावे .
त्यांच्या भावना , अपेक्षा त्याना काय करावेसे वाटते हे समजुन घ्यावे.मुलांमध्ये सुप्त गुण असतात ते आई वडीलांना शोधुन काढायचे असतात.परत्येक मुल म्हणजे निसर्गाने निर्माण केलेला अलौकिक चमत्कार आहे.
फुल कसे , कधी फुलावे व केवढे फुलावे हे आपण ठरवु शकत नाही.तसे मुलाला पोषण देणे, फुलण्यासाठी शक्ती देणे हे काम पालकांचे आहे.लहानपणापासुनच मुलामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची क्षमता निर्माण केल्यास मुलाच्यांत धाडस व चिकाटी रुजेल पण केव्हा पालख जेव्हा मुलांचे मित्र बनतील.
सौ.मीना सानप बीड @ 7
Comments
Post a Comment